Wednesday, 12 February 2014

धनगर एक शासनंकर्ती जमात > दशा व दिशा

जेव्हा - जेव्हा या देशात धनगरांचे राज्य राहिले तेव्हा - तेव्हा हा भारत देश सोन्यासारखा चकाकलेला आहे . जगात वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेला आहे . ज्या - ज्या प्रांतात वा भागात धनगरांचे साम्राज्य राहिले त्या - त्या ठिकाणी त्या संबंधित राज्यकर्त्यांनीनेहमीच प्रजेच्या उन्नतीचाच विचार केला . याला इतिहास साक्षी आहे .धनगर समाज हा मुक्या जनावरांची मनं ,दुःख व वेदना जाणनारा समाज आहे . त्यामूळे आज धनगरांच्या हातात सत्ता आल्यास तो तळागळातील शोषित ,पिडीत ,दीन ,दुःखी लोकांचे मन निश्चितच जाणून घेऊन त्यांचा प्रामाणिक पणे विकास करेलच याबद्दल किंचितही शंका नाही .कर्नाटक राज्यात काँग्रेसची जरी सत्ता असली तरी तेथील धनगर समाजाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अल्पावधित सुशासनाची प्रचीती दिलेली आहेच.यासाठीच धनगरांच्या हातात राजसत्ता हवी .

No comments:

Post a Comment